मी वैभव, मी एकदा खासगि कामासाठी एका प्राथमिक शाळेत गेलो. तेथील दृष्य पाहून मन हेलावून गेले. शाळेमध्येच अंगणवाडीची एक खोली आहे.
त्या खोलीच्या व्हरांड्यातून येणाऱ्या एका क्षिण, आर्त हाकेने माझे लक्ष वेधले. व्हरांड्यात काही भांडीकुंडी, एक दोन वळकट्या, कधीकाळी लुगडी असावीत अशा मळकट चिंध्या असं बरंच सामान आणि त्या सामानाजवळ एक जीर्ण शरीर कण्हत होतं, पाण्यासाठी हाका मारत होतं.
म्हातारीचॆ ते शब्द थेट मेंदूपर्यंत पोहचले, " कोणीतरी पाणी द्या रे, जेवण, चहा नका देऊ
पण उन्हाळ्याचे दिवस आहेत, जीव कोरडा झाला, कोणीतरी पाणी द्या रे. "
म्हातारीने कदाचित बरेच दिवस झाले
त्या खोलीच्या व्हरांड्यातून येणाऱ्या एका क्षिण, आर्त हाकेने माझे लक्ष वेधले. व्हरांड्यात काही भांडीकुंडी, एक दोन वळकट्या, कधीकाळी लुगडी असावीत अशा मळकट चिंध्या असं बरंच सामान आणि त्या सामानाजवळ एक जीर्ण शरीर कण्हत होतं, पाण्यासाठी हाका मारत होतं.
म्हातारीचॆ ते शब्द थेट मेंदूपर्यंत पोहचले, " कोणीतरी पाणी द्या रे, जेवण, चहा नका देऊ
पण उन्हाळ्याचे दिवस आहेत, जीव कोरडा झाला, कोणीतरी पाणी द्या रे. "
म्हातारीने कदाचित बरेच दिवस झाले
